रत्नागिरीत तयार झालेली शस्त्रे भविष्यात देशाच्या शत्रूंना मूँहतोड जवाब देतील : स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री सामंत यांचे प्रतिपादन

‘ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य अनुभवले आहे. शत्रूंना मूँहतोड जवाब देणाऱ्या भारतीय लष्कराच्या हातात भविष्यात आपल्या रत्नागिरीत तयार होणारी शस्त्रे असतील, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे,’ असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. ते आज देशाच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात बोलत होते.

रत्नागिरीत स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन

रत्नागिरी : रत्नागिरीत आज ७७ व्या स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले. जिल्ह्याच्या मुख्य समारंभात राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

सैनिकांच्या शौर्याची कहाणी पुस्तकरूपाने पुढील पिढीपर्यंत न्यावी : सामंत

रत्नागिरी : वेगवेगळ्या युद्धात बलिदान करणारे शूर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाची प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे. ती पुस्तकरूपाने पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हा प्रशासनाने करावे, अशी सूचना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली.

रत्नागिरी जिल्ह्याचा औद्योगिक विकास साधण्यासाठी प्रयत्न – उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचा औद्योगिक विकास साधण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

करोनाचे आव्हान पेलण्यासाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज – अनिल परब

रत्नागिरी : करोनाच्या संकटावर रत्नागिरी जिल्ह्याने मात केली आहे. करोनाचे यापुढील आव्हान पेलण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पूर्णपणे सज्ज आहे, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी आज येथे स्वातंत्र्यदिन समारंभात व्यक्त केला.