देवरूख नगरपंचायतीत महायुती; सौ. मृणाल शेट्ये नगराध्यक्ष

देवरूख : येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या सौ. मृणाल शेट्ये यांनी विजय मिळविला.

रत्नागिरी जिल्ह्यात मतदारांचा महायुतीला कौल

सकाळी साडेनऊपर्यंतच्या दोन तासांत जिल्ह्यात एकूण १४.२६ टक्के मतदान झालं.

रत्नागिरी जिल्ह्यात ६८.१४ टक्के, तर सिंधुदुर्गात ७४.३५ टक्के मतदान

सकाळी साडेनऊपर्यंतच्या दोन तासांत जिल्ह्यात एकूण १४.२६ टक्के मतदान झालं.

महामार्ग, पाणी, विमानतळ आणि उद्योगधंदे या प्राधान्यक्रमाने काम करण्याची नारायण राणेंची ग्वाही

‘महामार्ग, पिण्याचं पाणी, रत्नागिरी विमानतळ आणि उद्योगधंदे या प्राधान्यक्रमाने मी काम करणार आहे. खासदार म्हणून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. लोकांना अपेक्षित असलेलं काम मी करू शकेन, असा मला विश्वास वाटतो. लोकांनी विश्वास ठेवला, तो मी सार्थकी लावीन. जवळपास ३९ वर्षांनी इथे भाजपचा खासदार निवडून आला आहे, याचा आनंद आहे. आता आम्ही त्यात सातत्य ठेवू,’ असं प्रतिपादन विद्यमान केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलं.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात तीन वाजेपर्यंत ४४.७३ टक्के मतदान

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४४.७३ टक्के मतदानाची नोंद झाली.

लोकनिर्णय रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मतदान आहे. त्या निमित्ताने मतदारसंघातल्या समस्या-अपेक्षा, रचना, वैशिष्ट्यं आणि राजकीय परिस्थिती अशा बाबींचा घेतलेला आढावा…