रत्नागिरी तालुक्यातल्या मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा समारंभ आज (२७ जुलै) राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकासमंत्री नीतेश राणे, राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी तालुक्यातल्या मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा समारंभ आज (२७ जुलै) राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकासमंत्री नीतेश राणे, राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारमाही वाहणाऱ्या नापणे धबधब्यावर सिंधुरत्न योजनेतून उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन आज (२२ जुलै २०२५) नीतेश राणे यांच्या हस्ते झाले.
मुंबई : राज्यात मत्स्यव्यवसायाला आजपासून (२२ एप्रिल २०२५) कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्याचा राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना फायदा होणार आहे.
अवघ्या १२ तासांच्या कालावधीत रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाने अनधिकृत पद्धतीने मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर कारवाई केली आहे.
कणकवली : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकातील कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. तसा संदेश संपूर्ण कोकणासह देशभर जाऊ द्या, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.