एनएसएसमधील योगदानाबद्दल पत्रकार मकरंद पटवर्धन सन्मानित

रत्नागिरी : रत्नागिरीमधील पत्रकार मकरंद पटवर्धन यांना त्यांच्या पत्रकारिता आणि सामाजिक योगदानाबद्दल येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी आत्मीयतेचा अभ्यास करावा : डॉ. सोनाली कदम

रत्नागिरी : मानवी जीवनातील सर्वच व्यवस्थांचे सक्षमीकरण आत्मीयतेतून होते. विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करावा, असे मार्गदर्शन डॉ. सोनाली कदम यांनी केले.

पर्यावरण रक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या घोषणांचा चांदेराईत निनाद

रत्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी शिबिरातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षण आणि संवर्धनात्मक दिलेल्या घोषणांनी चांदेराईचा परिसर दुमदुमून केला.

आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कार्यक्षम होण्याची सुरुवात म्हणजेच एनएसएस – कुलकर्णी

रत्नागिरी : नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कार्यक्षम होण्याची सुरुवात म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष निवासी शिबिर आहे, असे प्रतिपादन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले.

एनएसएसच्या विद्यार्थ्यांकडून गणेशगुळे येथील बारवेची स्वच्छता

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी गणेशगुळे येथील बारव स्वच्छता मोहीम राबवली.

गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर एनएसएसकडून स्वच्छता

रत्नागिरी : एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबवले.