रत्नागिरी : देशाचा पुरातन वारसा असलेल्या कोकणात आढळणाऱ्या कातळखोद चित्रांच्या संशोधनाचे देशातील पहिले संशोधन केंद्र रत्नागिरीत गुरुवारी (दि. १२ ऑक्टोबर) सुरू झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : देशाचा पुरातन वारसा असलेल्या कोकणात आढळणाऱ्या कातळखोद चित्रांच्या संशोधनाचे देशातील पहिले संशोधन केंद्र रत्नागिरीत गुरुवारी (दि. १२ ऑक्टोबर) सुरू झाले.
रत्नागिरी : कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राचे उद्घाटन गुरुवारी (दि. १२ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता होणार आहे.
राजापूर : कातळशिल्पांच्या वारसा संवर्धनाचा जागर करून देवाचे गोठणे (ता. राजापूर) येथे परिसराचा पर्यावरणपूरक शाश्वत पर्यटन विकास साधतानाच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या शनिवारी (दि. २१ मे) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कोकणातील कातळशिल्पांच्या अमूल्य वारशाबद्दल सर्वांगीण माहिती सर्वांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या कातळशिल्पांबद्दलचा माहितीपट तयार केला जात आहे.
रत्नागिरी : कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पे, खाद्यसंस्कृती आणि कोकणची खेळे नमन यांचे एकत्रित बिझनेस मॉडेल बनवावे. कातळशिल्प असलेल्या गावांनी पुढाकार घेतल्यास कोकण समृद्ध होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले.
रत्नागिरी : पहिला कातळशिल्प पर्यटन महोत्सव येत्या २६ आणि २७ मार्च रोजी रत्नागिरीत होणार आहे.