अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर चिपळूणसाठी पुढचे काही तास महत्त्वाचे; राजापूर शहरात शिरले पाणी

रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. चिपळूणसाठी पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असून, प्रशासन सज्ज आहे.

आंबा घाटात दरडीमुळे ठप्प झालेली वाहतूक सुरू; खेड-दापोली मार्ग बंद; संगमेश्वरमध्ये वीज नाहीच

सततच्या पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर संगमेश्वर तालुक्यात दख्खनजवळ दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक बंद होती. ती आता सुरू झाली आहे.

रत्नागिरीत पावसाचा जोर कायम; जगबुडी नदी पुन्हा धोका पातळीच्या वर; संगमेश्वरमध्ये कालपासून वीजपुरवठा ठप्प

हवामान विभागाने आज (१८ ऑगस्ट) रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अ‍ॅलर्ट दिला असून, पावसाचा जोर कायम आहे.

रत्नागिरीत मुसळधार पाऊस; जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली; काही मार्गांवरची वाहतूक ठप्प; उद्याही रेड अ‍ॅलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ ऑगस्ट) पावसाचा जोर कायम असून, आज सकाळी संपलेल्या २४ तासांत खेड तालुक्यात सर्वाधिक १७८ मिलिमीटर, दापोली आणि चिपळूण या तालुक्यांत प्रत्येकी १२५ मिलिमीटर, तर मंडणगडमध्ये ११६ मिलिमीटर पाऊस पडला.

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस; तीन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. राजापूर तालुक्याला काल (१३ जून) संध्याकाळनंतर पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. हवामान विभागाच्या नोंदीनुसार सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजापूर तालुक्यात ११९.८७ मिलिमीटर पाऊस झाला. राजापूर तालुक्यातल्या आडिवऱ्याच्या प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या आवारात पाणी शिरलं.

रत्नागिरीच्या राजापूर तालुक्याला पावसाने झोडपले…

रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. राजापूर तालुक्याला काल (१३ जून) संध्याकाळनंतर पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. हवामान विभागाच्या नोंदीनुसार सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजापूर तालुक्यात ११९.८७ मिलिमीटर पाऊस झाला. राजापूर तालुक्यातल्या आडिवऱ्याच्या प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या आवारात पाणी शिरलं.