रत्नागिरी : रत्नागिरीत सुरू झालेल्या जनशिक्षण संस्थानतर्फे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गावागावांमध्ये अत्यल्प शुल्कात कौशल्यविकास प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती व्यवस्थापन मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू आज पत्रकार परिषदेत दिली.