राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २४ फेब्रुवारीला सादर झालेल्या लिअरने जगावं की मरावं?“ या नाटकाचा हा परिचय…
Author: राजेंद्रप्रसाद मसुरकर
थैमान : ‘करोना’च्या नावाखाली होऊ शकणाऱ्या अनाचारांचा कलात्मक वेध
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २३ फेब्रुवारीला सादर झालेल्या ‘थैमान’ या नाटकाचा हा परिचय…
गो. जो. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव कालवश
रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, मुंबई विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (११ जानेवारी २०२२) गोव्यात निधन झाले.
विद्यापीठ उपकेंद्राचे ‘धनंजय कीर’ नामकरण : एक सुवर्णयोग
ख्यातनाम चरित्रकार धनंजय कीर यांना महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेता आलं नाही. परंतु कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ आणि उज्जैनचं नवनालंदा विद्यापीठ यांनी ‘डी लिट’ पदवी प्रदान करून त्यांच्या विद्वत्तेचा उचित गौरव केला. अशा विद्वान चरित्रकाराचं नाव मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला देण्यात यावं, हा विद्यापीठ आणि व्यासंगी चरित्रकार या दोघांचाही सन्मानच आहे.
एकसष्टीतील महाराष्ट्र
१ मे २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला एकसष्ट वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने या काळात राज्याने साधलेली प्रगती, निर्माण झालेल्या सुविधा आणि समस्या तसेच पुढच्या वाटचालीतील आव्हाने याविषयी घेतलेला धावता आढावा.