महावितरणच्या स्मार्ट टीओडी मीटरमुळे ग्राहकांना दोन महिन्यांत १९ लाख ६६ हजारांची सवलत

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (रत्नागिरी परिमंडळ) एक लाख ८३ हजार ७३७ वीज ग्राहकांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत मिळून एकूण १९ लाख ६६ हजार इतक्या रुपयांची सवलत मिळाली आहे.

कोकणातील ७८७ वीजग्राहकांकडून ६५ लाख ८० हजारांच्या थकबाकीचा भरणा

रत्नागिरी : महावितरणच्या ‘अभय’ योजनेला कोकण परिमंडळातील वीजग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, ७८७ वीजग्राहकांनी ६५ लाख ८० हजार रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.

नित्या प्राणिक हीलिंग सेंटरचे शनिवारी कुवारबावला उद्घाटन

रत्नागिरी : नित्या प्राणिक हीलिंग सेंटरचे उद्घाटन येत्या शनिवारी (दि. २५ नोव्हेंबर) कुवारबाव येथे होणार आहे.

सौरछताच्या ४० टक्के अनुदानाचा १५७ ग्राहकांकडून लाभ

रत्नागिरी : महावितरणतर्फे सौरछतासाठी दिल्या जाणाऱ्या ४० टक्के अनुदानाचा लाभ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५७ घरगुती ग्राहकांनी घेतला आहे.

संधिवात, गुडघेदुखी या विषयांवर रत्नागिरीत ज्येष्ठ नागरिकांसाठी डॉ. चंद्रशेखर दीक्षितांचे मार्गदर्शन

पुण्यातील बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर दीक्षित यांचे मार्गदर्शन रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिकांना लाभणार आहे.

आचार्य अत्रेंच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त सध्याच्या राजकीय परिस्थितीवर लेख स्पर्धा

मुंबई : आचार्य अत्रे यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष १३ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वांसाठी राज्यस्तरीय ‘अग्रलेख स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.