महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी चंद्रपूरच्या नवोदिता संस्थेने तांडा हे नाटक सादर केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी चंद्रपूरच्या नवोदिता संस्थेने तांडा हे नाटक सादर केले.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी नागपूरच्या धरमपेठ एज्युकेशन सोसायटीने नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरने रणमर्द नाटक सादर केले.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी नागपूरच्या धरमपेठ एज्युकेशन सोसायटीने नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरने रणमर्द नाटक सादर केले.
रत्नागिरी : लहानपणी शाळेत असताना साने गुरुजींच्या अगदी अल्पशा सहवासामुळे माझ्यात साहित्याची बीजे रोवली गेली, असे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितले.
रत्नागिरी : परदेशातील मराठी मुलांना ऑनलाइन मराठी भाषेचे शिक्षण देण्याचा उपक्रम पुढच्या वर्षापासून सुरू केला जाईल, अशी ग्वाही उद्योग व मराठी भाषा तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
रत्नागिरी : माझ्या पुस्तकांवर वाचकांनी भरभरून प्रेम केले. मात्र कोकण मराठी साहित्य परिषद आणि मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक ही माझी दोन पुस्तके अमर आहेत. वाचकांनी यापुढे ती सांभाळावीत, असे भावनिक आवाहन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले.