रत्नागिरी : येथील जिद्दी माउंटेनीअरिंग संस्थेचे संस्थापक सदस्य अरविंद नवेले यांनी, जम्मू-काश्मीर भागातील १७ हजार ६९४ फूट (५ हजार ३९३ मीटर) उंचीचे मचोई शिखर सर केले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील जिद्दी माउंटेनीअरिंग संस्थेचे संस्थापक सदस्य अरविंद नवेले यांनी, जम्मू-काश्मीर भागातील १७ हजार ६९४ फूट (५ हजार ३९३ मीटर) उंचीचे मचोई शिखर सर केले.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २५ फेब्रुवारीला सादर झालेल्या `खुराडं` या नाटकाचा हा परिचय…
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २४ फेब्रुवारीला सादर झालेल्या लिअरने जगावं की मरावं?“ या नाटकाचा हा परिचय…
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २३ फेब्रुवारीला सादर झालेल्या ‘थैमान’ या नाटकाचा हा परिचय…
मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर आज, रविवारी (६ फेब्रुवारी) सायंकाळी ७ वाजता पंचत्वात विलीन झाल्या.
भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज, ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतीव शोक व्यक्त करून त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात नव्वदाव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी झालेल्या हिंदीतील संवादाचा मराठी अनुवाद आणि हिंदीतील संभाषणासह ‘मन की बात’ त्या कार्यक्रमाची ध्वनिफीत.