रत्नागिरी : अरुअप्पा जोशी अॅकॅडमीचे कार्य चांगले आहे. भविष्यात तुमच्यामधील क्लासवन अधिकारी तयार व्हावेत, असे प्रतिपादन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : अरुअप्पा जोशी अॅकॅडमीचे कार्य चांगले आहे. भविष्यात तुमच्यामधील क्लासवन अधिकारी तयार व्हावेत, असे प्रतिपादन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले.
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे येत्या शनिवारी (दि. २२ जुलै) रोजी सकाळी १० वाजता मोफत सेमिनारचे आयोजन केले आहे.
रत्नागिरी : अभ्यासक्रमात संस्कृत भाषा आणि मराठा साम्राज्याचा इतिहास शिकणे आवश्यक आहे, असे मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी : अभ्यासक्रमात संस्कृत भाषा आणि मराठा साम्राज्याचा इतिहास शिकणे आवश्यक आहे, असे मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी : शालेय विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे निसर्ग परिचय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी : येत्या महिला दिनाचे औचित्य साधून येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कै. पा. शं. केळकर विद्यार्थिनी वसतिगृहाला संस्थेच्या सल्लागार आणि माजी विद्यार्थिनी सौ. अनघा चितळे यांनी पाच लाखाची देणगी दिली.