चिपळूण : महिलांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करताना केवळ आर्थिक समृद्ध न साधता आत्मविश्वास आणि निर्णयप्रक्रियेतही आत्मनिर्भरता गरजेची आहे, असे प्रतिपादन मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा आणि पत्रकार सौ. उमा सुरेश प्रभू यांनी केले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : महिलांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करताना केवळ आर्थिक समृद्ध न साधता आत्मविश्वास आणि निर्णयप्रक्रियेतही आत्मनिर्भरता गरजेची आहे, असे प्रतिपादन मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा आणि पत्रकार सौ. उमा सुरेश प्रभू यांनी केले.
दापोली : कौशल्यविकासातूनच आत्मनिर्भर भारत घडेल, असा विश्वास जनशिक्षण संस्थानचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी येथे व्यक्त केला.
रत्नागिरी : रत्नागिरीत सुरू झालेल्या जनशिक्षण संस्थानतर्फे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गावागावांमध्ये अत्यल्प शुल्कात कौशल्यविकास प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती व्यवस्थापन मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू आज पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी : रत्नागिरीच्या जन शिक्षण संस्थानमार्फत राबवण्यात येणाऱ्या व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गांचे उद्घाटन संगमेश्वर तालुक्यात माभळे, संगमेश्वर आणि साखरपा येथे झाले.
रत्नागिरी : अवघ्या ४५० रुपयांत कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या जनशिक्षण संस्थान योजनेअंतर्गत रत्नागिरीत प्रशिक्षकांची पहिली कार्यशाळा उत्साहात पार पडली.