रत्नागिरी : वर्षअखेरीला कोकणाच्या समुद्रकिनाऱ्यांवर अनेक पर्यटक पाहुणे येतात. पण यावर्षी त्यातले काही पाहुणे आलेच नाहीत.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : वर्षअखेरीला कोकणाच्या समुद्रकिनाऱ्यांवर अनेक पर्यटक पाहुणे येतात. पण यावर्षी त्यातले काही पाहुणे आलेच नाहीत.
राजापूर : करोनातील लॉकडाऊनने कळसवली (ता. राजापूर) येथील सौ. दीप्ती दिनेश शेडेकर या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेने रोजगाराची नवी दिशा दिली. त्यातून तिने ओणी येथे जिद्दीने स्वतःचे सुपर मार्केट सुरू केले आहे.
शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील ११वा लेख आहे वैजयंती विद्याधर करंदीकर यांचा… भू (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील जि. प. प्राथमिक आदर्श शाळा क्र. १मधील सुरेश मधुसूदन हर्डीकर यांच्याबद्दलचा…
रत्नागिरी : समाजातील तळागाळातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या व्यथा कायम लेखनात मांडून समाजव्यवस्थेविरुद्ध कायम आसूड ओढणारे तळमळीचे कार्यकर्ते व प्रसिद्ध लेखक माधव कोंडविलकर (वय ८०) यांचे १२ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात निधन झाले.
राजापूर : भात आणि नाचणीच्या आतबट्ट्याच्या शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा कोकणातील शेतकऱ्यांनी फलोत्पादनाची कास धरली, तर कोकणवासीय श्रीमंत होतील, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. गोविंद जोशी यांनी केले.
रत्नागिरी : काल (तीन ऑगस्ट) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून, काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड, चिपळूण आणि राजापूर शहरांना पुराचा वेढा बसला आहे.