आचरा (मालवण) येथील ज्येष्ठ लेखक आणि ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांचे मामा सदानंद काशिनाथ सामंत (नमस) यांना नुकतीच देवाज्ञा झाली. त्यांना आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला, आजोळच्या समृद्ध आठवणी जागवणारा हा लेख…

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
आचरा (मालवण) येथील ज्येष्ठ लेखक आणि ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांचे मामा सदानंद काशिनाथ सामंत (नमस) यांना नुकतीच देवाज्ञा झाली. त्यांना आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला, आजोळच्या समृद्ध आठवणी जागवणारा हा लेख…
सावंतवाडी : मळगाव (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील गोसावी घराण्यात गेल्या दोनशे वर्षांहून अधिक काळच्या परंपरेनुसार दीड दिवसासाठी पाच फडांच्या नागाचे पूजन करण्यात आले.
रत्नागिरी : उक्षी गावचे सुपुत्र मिलिंद खानविलकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
सावंतवाडी : माजगाव (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील प्रसिद्ध भजनी बुवा विजय गोपाळ माधव यांना पुण्यातील आर्ट बीट्स संस्थेचा २०२२-२३चा राज्यस्तरीय कला सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.
सावंतवाडी : आषाढी एकादशीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातल्या माजगावमधील (नाईकवाडा) श्री देव महादेव मंदिरात ‘पंढरीची वारी’ ही भक्तिसंगीताची मैफल २९ जून २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती.
रत्नागिरी : आषाढी एकादशीच्या संध्याकाळी (२९ जून २०२३) युवा गायक अभिषेक काळे आणि गायिका सृष्टी कुलकर्णी यांच्या बहारदार आणि भक्तिरसपूर्ण गायनाने रत्नागिरीकर रसिक मंत्रमुग्ध झाले. रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त ‘भक्तिरंग’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे यंदाचे नववे वर्ष होते.