वंदे मातरम्। वंदे मातरम्।। वंदे मातरम्।।।

वासुदेव बळवंत फडके आणि चापेकर बंधू हुतात्मे झाले. लोकमान्य टिळकांचे त्यांना आशीर्वाद होते. त्यांच्या निधनानंतर क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. त्यांनी दिलेला `वंदे मातरम्`चा जयघोष ७४ वर्षांपूर्वी सुफळ झाला. आज पंचाहत्तरावा भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करताना अशा ज्ञात-अज्ञात क्रांतिकारक देशभक्तांना प्रणाम!

स्वातंत्र्यदिनी ७५ कल्पवृक्षाच्या लागवडीसाठी हातीस गाव सज्ज

रत्नागिरी : नारळाचे रोप लावून पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्या हातीस (ता. रत्नागिरी) गावी येत्या स्वातंत्र्यदिनी कल्पवृक्षाची ७५ रोपे लावली जाणार आहेत. त्यासाठी गाव सज्ज झाले आहे.

जिल्ह्याला नव्याने उभे करण्याचा संकल्प सर्वांनी करू या; स्वातंत्र्यदिनी रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. परब यांचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळ आले. या आपत्तीच्या स्थितीतही शासन खंबीरपणे उभे आहे आणि या संकटावर मात करून जिल्ह्याला नव्याने उभे करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड अनिल परब यांनी आज (१५ ऑगस्ट) रत्नागिरीत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी… लाल किल्ल्यावरून live

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण… लाल किल्ल्यावरून लाइव्ह