रत्नागिरी : यापुढील काळात कुरतडे गावासारख्या ग्रामीण भागात तंत्रशिक्षण आणि संगणक शिक्षणावर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : यापुढील काळात कुरतडे गावासारख्या ग्रामीण भागात तंत्रशिक्षण आणि संगणक शिक्षणावर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली.
राजापूर तालुक्यातील शिक्षक अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांनी आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त ३३८ प्राथमिक शाळांमध्ये श्यामची आई हे पुस्तक भेट म्हणून दिले.
कणकवली : येथे राष्ट्र सेवा दल शिबिरातील विद्यार्थ्यांना जुवाठी (ता. राजापूर) येथील माध्यमिक शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी श्यामची आई तर प्रमुख अतिथींना शिवाजी कोण होत? हे पुस्तक भेट दिले.
राजापूर : जुवाठी (ता. राजापूर) येथे सान्वी आणि भूमी या दोन छोट्या मुलींनी ज्ञानाची कवाडे उघडली. स्वतःसह इतर बालमित्रमैत्रिणींनाही उपयुक्त ठरणार असलेल्या गंमत जंमत बालवाचनालयाचे उद्घाटन त्या दोघींनी केले.
राजापूर : मुलांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी पाऊणशे वर्षे वयाच्या वाचनवेड्याने जुवाठी (ता. राजापूर) येथे आगळेवेगळे गम्मत जम्मत बालवाचनालय चालविले आहे.
राजापूर : शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या १०१ प्रतींची देणगी देऊन देसाई शिक्षक दांपत्याने शिवजयंती उत्सव आगळ्या पद्धतीने साजरा केला.