सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोल्हापूरशी जोडणाऱ्या तळेरे-गगनबावडा ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६-जी’वर गगनबावडा घाटात दरड कोसळली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोल्हापूरशी जोडणाऱ्या तळेरे-गगनबावडा ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६-जी’वर गगनबावडा घाटात दरड कोसळली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोल्हापूरशी जोडणाऱ्या तळेरे-गगनबावडा ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६-जी’वर गगनबावडा घाटात दरड कोसळली आहे.
गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढलेल्या पावसाचा जोर आज (२० ऑगस्ट) सकाळपासून थोडा कमी झाला आहे.
सर्वच तालुक्यांमध्ये प्रचंड पाऊस कोसळत असल्याने (१९ ऑगस्ट) रत्नागिरी जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्हा पोलीस दलासह सर्व यंत्रणा काल रात्रीपासून पूरस्थिती हाताळत असून, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे चिपळूण-खेडच्या दौऱ्यावर आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. चिपळूणसाठी पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असून, प्रशासन सज्ज आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. चिपळूणसाठी पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असून, प्रशासन सज्ज आहे.