राजापूर : डोक्याने चालतात ते जग बदलतात, मात्र पायाने चालतात ते जग बिघडवतात. त्यामुळे समाज घडविण्यामध्ये साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, संपादक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.