राम मंदिराचा शिवसंकल्प

निश्चित पूर्ण होणारा संकल्प म्हणजे शिवसंकल्प होय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी सोडलेला असाच एक संकल्प होता तो राम मंदिराच्या उभारणीचा. निश्चित कालावधीत वेळापत्रक आखून राम मंदिराची नियोजनपूर्वक उभारणी झाली आहे आणि नियोजित तारखेला मंदिराच्या उभारणीचा संकल्प पूर्ण होणार आहे. त्यात अनेक अडचणी आल्या. पण राजकीय आणि धार्मिक इच्छाशक्तीचा योग्य उपयोग करून घेऊन, देशाच्या अस्मितेला फुंकर घालून सर्व अडचणींवर मात करून त्यांनी संकल्प सिद्धीला नेला आहे.

खेडशी गावाने नववर्षदिनी केले विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, एक जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरी तालुक्यातल्या खेडशी गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत करण्यात आले.

‘अनबॉक्स’ घरोघरी जाऊन करणार प्लास्टिक कचऱ्याचे संकलन; रत्नागिरीकरांना नववर्षाची भेट

‘अनबॉक्स युवर डिझायर’ या ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅपने आजपासून (एक जानेवारी २०२४) नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. रत्नागिरी शहरात खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवणाऱ्या या अ‍ॅपच्या माध्यमातून घरोघरी प्लास्टिक कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेचे रत्नागिरी शहरात उत्साहात स्वागत

विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे आज (२७ डिसेंबर) रत्नागिरी शहरातल्या लक्ष्मी चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले.

गणपतीपुळ्यात महिला बचत गटांना उत्पादनविक्रीसाठी सहा महिन्यांत कायमस्वरूपी स्टॉल; उदय सामंत यांचे आश्वासन

रत्नागिरी तालुक्यातल्या गणपतीपुळे येथे आज (२५ डिसेंबर) विभाग आणि जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.

महिला, युवक, शेतकरी आणि गरजूंचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध असल्याची पंतप्रधानांची ग्वाही

विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (९ डिसेंबर) देशभरातल्या विविध ठिकाणच्या नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण देशभरात फिरणार आहे.