रिफायनरी-एमएसएमई एकत्र आल्यास विकासाचा अनुशेष भरेल : राणे

रत्नागिरी : देशातील अनेक राज्यांतून अगदी महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून उद्योग उभारणीसाठी महिला, तरुण-तरुणी भेटत असतात, मात्र कोकणातील दोन्ही जिल्ह्यात पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही, अशी खंत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.

नीलेश राणे यांच्या मदतीमुळे अर्जुना नदी झाली गाळमुक्त

राजापूर : माजी खासदार नीलेश राणे यांच्या सक्रिय सहकार्यामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना नदी पावसाळ्यापूर्वी गाळमुक्त झाली आहे.

अनिल परब यांच्याविरुद्ध कारवाई न केल्यास आंदोलन – नीलेश राणे

रत्नागिरी : दापोली तालुक्यावत मुरूड येथे अनधिकृतपणे रिसॉर्ट उभारणारे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्यावर कारवाई केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश चिटणीस नीलेश राणे यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिला.

सिंधुदुर्गातील गावागावांमध्ये बीएसएनएलची जलद इंटरनेट सेवा

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६१ ग्रामपंचायतींसह दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी बीएसएनएलच्या माध्यमातून जलद इंटरनेट सेवा पुरविणारे हॉटस्पॉट बसवले जाणार आहेत. तेथून २०० मीटर अंतर परिसरात इंटरनेटची सुविधा ग्राहकांना मिळेल.

रत्नागिरी-सिंधुदुर्गात जिओचे ४० इंटरनेट टॉवर

रत्नागिरी : दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरात पहिल्या वायफाय झोनचे उद्घाटन आज (शुक्रवारी) करण्यात आले. अटल वायफाय झोन असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे.