रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ आपल्या ज्ञातिबांधवांनाच नव्हे तर समाजातील इतरही चांगल्या व्यक्तींना पुरस्कार देत आहे, हे कार्य उत्तम प्रकारे सुरू आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ उद्योजक आणि पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी काढले.