रत्नागिरी : ब्राह्मण आणि समस्त हिंदूंनीही एकत्र आले पाहिजे. आपली ताकद एकीमध्येच आहे, असे प्रतिपादन दापोलीच्या ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्थेचे संस्थापक, ब्राह्मण हितवर्धिनी सभेचे अध्यक्ष उदय गोविलकर यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : ब्राह्मण आणि समस्त हिंदूंनीही एकत्र आले पाहिजे. आपली ताकद एकीमध्येच आहे, असे प्रतिपादन दापोलीच्या ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्थेचे संस्थापक, ब्राह्मण हितवर्धिनी सभेचे अध्यक्ष उदय गोविलकर यांनी केले.
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने आयोजित कीर्तनसंध्येत पनवेल येथील हभप कीर्तनभास्कर अनंत गणेश तथा नंदकुमार कर्वे यांनी गोंडवन संस्थानच्या राजघराण्यातील तीन पिढ्यांचे बलिदान मांडले.
रत्नागिरी : आपल्याबरोबर समाजालाही पुढे नेणाऱ्या ब्राह्मणांमधील शक्ती पोटजातींच्या भेदांमुळे विखुरली गेली आहे. बुद्धी, शक्तीचा स्वाभिमान बाळगतानाच ब्राह्मणांनी जमिनीवर राहूनच काम करावे, असे आवाहन साहित्यिक आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. डॉ. चित्रा गोस्वामी यांनी केले.
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे येत्या ५ मे रोजी पनवेल येथील हभप कीर्तनभास्कर अनंत गणेश तथा नंदकुमार कर्वे गोंडवन संस्थानच्या राजघराण्यातील तीन पिढ्यांचे बलिदान या आख्यान विषयावर कीर्तन करणार आहेत.
रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे आरोग्यविषयक विविधांगी पुस्तक लेखनाबद्दल डॉ. शरद प्रभुदेसाई, शतकवीर रक्तदाते मोरेश्वर जोशी, बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रमोद कोनकर, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालिका सीए मुग्धा करंबेळकर यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संघातर्फे देण्यात आली.
रत्नागिरी : अभ्यासू पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर, शिक्षक प्रसाद काकिर्डे, उद्योजिका सीमा आठल्ये, कीर्तनकार महेश सरदेसाई, खेळाडू ईशा पवार, उद्योजिका पूर्वा प्रभुदेसाई, वेदमूर्ती नारायण जोगळेकर, डॉक्टर मोहन किरकिरे यांना रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण संघाचे २०२१ या वर्षाचे पुरस्कार दिले जाणार आहेत.