अभंगांचे शतकानुशतके भक्तांच्या हृदयावर गारूड : प्रकाश वराडकर

रत्नागिरी : पांडुरंगरुपी परीसस्पर्श झालेला अभंग हा काव्यप्रकार शतकानुशतके भक्तांच्या हृदयावर पांडुरंगभक्तीचे गारूड घालून राहिला आहे, असे प्रतिपादन भजन मार्गदर्शक बुवा प्रकाश वराडकर यांनी केले.

Continue reading

रत्नागिरीत शनिवारी भजनी कलाकारांना मार्गदर्शन

रत्नागिरी : येथील श्रीराम मंदिरात येत्या शनिवारी (दि. ५ ऑगस्ट) विश्वनाथ भाटे भजनी कलाकारांना मार्गदर्शन करणार आहेत.

Continue reading

लोकमान्यांच्या काही आठवणी…!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती. त्या निमित्ताने, त्यांच्या समकालीन व्यक्तींनी सांगितलेल्या त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी येथे प्रकाशित करत आहोत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा अंदाज त्यावरून येऊ शकेल.

Continue reading

सडामिऱ्या येथे वीर सावरकरांचा स्मृतीस्तंभ उभारण्याची मागणी

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सडामिऱ्या (ता. रत्नागिरी) येथील ऐतिहासिक स्थळाचे संवर्धन करण्याबाबत रत्नागिरीकरांच्या वतीने पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.

Continue reading

स्वातंत्र्यवीर सावरकरांना कथ्थक नृत्यपुष्पांजली वाहून मानवंदना

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीचे औचित्य साधून येथील नटराज नृत्यवर्गातर्फे ‘अनादि मी अनंत मी’ या कार्यक्रमाद्वारे नृत्यपुष्पांजली अर्पण केली.

Continue reading

हिंदुत्वाच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांना घ्यावी लागेल- मंगलप्रभात लोढा

रत्नागिरी : भारताला हिंदुराष्ट्र बनविण्यासाठी स्वा. सावरकर यांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला. त्याची यंदा शताब्दी सुरू आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येथे केले.

Continue reading

1 2 3 4