सावरकर विचार जागरण सप्ताहाची रत्नागिरीत सांगता

रत्नागिरी : शोभायात्रा आणि पतितपावन मंदिरातील सहभोजनाने सावरकर विचार जागरण सप्ताहाची आज रत्नागिरीत सांगता झाली. वीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री उदय सामंत, पद्मश्री भिकुजी इदाते उपस्थित होते.

विनायका रे संगीत कार्यक्रमातून स्वा. सावरकरांना आदरांजली

रत्नागिरी : प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या आघाडीच्या गायक जोडीने विनायका रे या संगीत कार्यक्रमातून स्वा. वि. दा. सावरकर यांना आदरांजली वाहिली.

सावरकरांच्या काव्यावर आधारित कथ्थक नृत्याचा रविवारी आविष्कार

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या काव्यावर आधारित कथ्थक चा कार्यक्रम रविवारी (दि. २८ मे) रत्नागिरीतील कथ्थक नृत्यशिक्षिका सोनम जाधव सादर करणार आहेत.

वक्तृत्व स्पर्धेतून वीर सावरकरांच्या विचारांचे जागरण

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार क्रांतिकारक होते. आज भारताला याच विचारांची गरज आहे. असा सूर आज ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उमटला.

रांगोळीतून उमटले सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग

रत्नागिरी : रांगोळीच्या विविध छटांमधून स्वा. सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग रांगोळीकारांनी साकारले.

त्या तिघी नाट्यप्रयोगात उलगडल्या यशोदाबाई, यमुनाबाई, शांताबाई सावरकर

रत्नागिरी : यशोदाबाई, यमुनाबाई आणि शांताबाई सावरकर या तिन्ही व्यक्तिरेखा साकारत अभिनेत्री अपर्णा चोथे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ उभा केला.