रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तिसरे मोठे क्षितिज उन्हाळी शिबिर आयोजित केले आहे. येत्या ११ ते १३ मे या कालावधीत निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या डोर्ले (ता. लांजा) येथे हे शिबिर होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तिसरे मोठे क्षितिज उन्हाळी शिबिर आयोजित केले आहे. येत्या ११ ते १३ मे या कालावधीत निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या डोर्ले (ता. लांजा) येथे हे शिबिर होणार आहे.
दापोली : पैसे देऊन विष विकत घेऊन आजाराला बळी पडण्यापेक्षा सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. नैसर्गिक शेती केली पाहिजे, असे आवाहन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.
रत्नागिरी : व्यवसाय करायचे ठरविल्यानंतर अवघ्या एका महिन्यात बुकगंगाचा व्यवसाय सुरू केला. काहीतरी वेगळे करायचे विचारपूर्वक आणि नियोजनपूर्वक ठरविले, तर त्यात यश येऊ शकते, असा कानमंत्र बुकगंगाचे व्यवस्थापकीय संचालक मंदार जोगळेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रत्नागिरी शहर विभागातर्फे नुकतेच परीस उन्हाळी शिबिर पावसजवळील कुर्धे (ता. जि. रत्नागिरी) गावातील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात पार पडले.
रत्नागिरी : जिज्ञासा आणि अभाविप रत्नागिरी शाखेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी तसेच गृह विलगीकरणातील व्यक्तींसाठी, तसेच करोनातून बरे झालेल्या रुग्णांसाठी मानसिकदृष्ट्या आधारासाठी आरोग्यमित्र हेल्पलाइन सुरू केली आहे.
रत्नागिरी : करोनाच्या प्रादुर्भावामुळे जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी रत्नागिरीत येत्या बुधवारी (दि. १४ एप्रिल) आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.