रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या नववर्ष स्वागत ठेव योजनेचा प्रारंभ १ जानेवारीपासून सुरू होत असून २०२६ सालचे स्वागत करतानाच स्वरूपानंद ४०० कोटींचा ठेव टप्पा गाठण्याच्या समीप आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.