रत्नागिरी : करोनाच्या प्रादुर्भाव ओसरायला सुरुवात झाली असताना दिवाळीच्या निमित्ताने रत्नागिरीतील सांगीतिक उपक्रमांना नव्याने उत्साहात सुरुवात होत आहे. दिवाळी पाडव्याला रत्नागिरीवासीयांना सुरांची मेजवानी मिळणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : करोनाच्या प्रादुर्भाव ओसरायला सुरुवात झाली असताना दिवाळीच्या निमित्ताने रत्नागिरीतील सांगीतिक उपक्रमांना नव्याने उत्साहात सुरुवात होत आहे. दिवाळी पाडव्याला रत्नागिरीवासीयांना सुरांची मेजवानी मिळणार आहे.
रत्नागिरी : ‘व्हॉइस ऑफ महाराष्ट्र’ या ऑनलाइन हिंदी-मराठी गीतगायन स्पर्धेत पहिल्या गटात येथील आदित्य आनंद पंडित याने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला.
रत्नागिरी : आषाढी एकादशीनिमित्त अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने सप्तसूर म्युझिकल्स रत्नागिरी निर्मित ‘रंग पांडुरंग’ हा अभंगांचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.
रत्नागिरी : भारतरत्न पं. भीमसेन जोशी एका हमालासाठी `तीर्थ विठ्ठल` अभंग तासभर म्हटल्याचा किस्सा डॉ. सुभाष देव यांनी सांगितला.