रत्नागिरी : लहानपणी शाळेत असताना साने गुरुजींच्या अगदी अल्पशा सहवासामुळे माझ्यात साहित्याची बीजे रोवली गेली, असे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : लहानपणी शाळेत असताना साने गुरुजींच्या अगदी अल्पशा सहवासामुळे माझ्यात साहित्याची बीजे रोवली गेली, असे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितले.
रत्नागिरी : परदेशातील मराठी मुलांना ऑनलाइन मराठी भाषेचे शिक्षण देण्याचा उपक्रम पुढच्या वर्षापासून सुरू केला जाईल, अशी ग्वाही उद्योग व मराठी भाषा तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
रत्नागिरी : माझ्या पुस्तकांवर वाचकांनी भरभरून प्रेम केले. मात्र कोकण मराठी साहित्य परिषद आणि मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक ही माझी दोन पुस्तके अमर आहेत. वाचकांनी यापुढे ती सांभाळावीत, असे भावनिक आवाहन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा आज (१४ फेब्रुवारी २०२६) रत्नागिरीत नागरी सत्कार आहे. त्या निमित्ताने त्यांच्यावरील एका विशेषांकाचे प्रकाशनही होणार आहे. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीतील विवेक भावे यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्याबद्दलची एक जुनी, हृद्य आठवण जागवली आहे. ती सोबत देत आहोत….
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारकडून प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात महाराष्ट्रातून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण, तीन जणांना पद्मभूषण आणि ११ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तारपावादनाची पारंपरिक लोककला जपणारे पालघरमधील आदिवासी भिकल्या धिंडा यांचा पद्मश्री पुरस्कारविजेत्यांमध्ये समावेश आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी धिंडा यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
कुडाळ : विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्टचे लोककला जपण्याचे काम स्तुत्य आहे. त्याला अधिक चालना मिळाली पाहिजे. ठाकर आदिवासी कला आंगण हे एक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास यावे, असे उद्गगार कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांनी काढले.