रत्नागिरी : गेल्या मार्च महिन्यापासून करोनाच्या दुष्टचक्रात अडकून पडलेल्या महिलांना नवी ऊर्मी मिळावी, यासाठी येथील ऊर्मी ग्रुपतर्फे ‘एक उनाड दिवस निसर्गाच्या सान्निध्यात’ हा उपक्रम येत्या रविवारी (ता. ३१ जानेवारी) राबवण्यात येणार आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : गेल्या मार्च महिन्यापासून करोनाच्या दुष्टचक्रात अडकून पडलेल्या महिलांना नवी ऊर्मी मिळावी, यासाठी येथील ऊर्मी ग्रुपतर्फे ‘एक उनाड दिवस निसर्गाच्या सान्निध्यात’ हा उपक्रम येत्या रविवारी (ता. ३१ जानेवारी) राबवण्यात येणार आहे.
खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. गीता जयंतीपासून झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२७ जानेवारी) करोनाचे नवे ४ रुग्ण आढळले, तर १५ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज एकही नवा रुग्ण आढळला नाही, तर ७ रुग्ण करोनामुक्त झाले.
खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. गीता जयंतीपासून झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
रत्नागिरी : करोना महामारीचा सामना करताना परिचारिकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. भविष्यात नर्सिंग क्षेत्राला चांगले दिवस असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचे शिक्षण घेतले पाहिजे, असे आवाहन दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वीस्त माजी आमदार बाळ माने यांनी केले.
रत्नागिरी : येथील अपेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे कारवांची वाडी येथील आदर्श वसाहतीत श्री साई मंडळातर्फे आज (२६ जानेवारी) मोफत आरोग्य शिबिर झाले. त्यावेळी ७० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.