विषमुक्त अन्नासाठी गांडूळखतनिर्मितीचा उद्योग

उमेद अभियानाअंतर्गत गांडुळखताच्या निर्मितीचं प्रशिक्षण घेत असताना बसणीच्या सौ. सोनाली कपिल शिवलकर यांनाी सेंद्रिय शेतीद्वारे अन्नाच्या उत्पादनाची आणि त्यासाठी लागणाऱ्या गांडूळखताची माहिती मिळाली. त्याचं प्रात्यक्षिक करत असतानाच त्यांनी हाच उद्योग सुरू करायचा, यावर शिक्कामोर्तब करून टाकलं.

शुद्ध तेलाच्या उद्योगाने साकारले स्वप्न

कशेळीच्या साक्षी नाटेकर यांनी लहानपणापासून जपलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवले. नुसतेच गृहिणी म्हणून न राहता काहीतरी उपजीविकेचे साधन असावे, म्हणून त्यांनी शुद्ध खोबरेल तेलाच्या उद्योगात उडी घेतली आणि आता तो उद्योग त्या समर्थपणे पेलत आहेत.

नगर वाचनालयातील वाळवीचा तीन महिन्यांत नायनाट

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात असलेला वाळवीचा प्रादुर्भाव कमी करण्यात आम्हाला म्हणजे ओम पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस कंपनीला ३ महिन्यांत यश आले.

वयाची अट नाही, परीक्षाही नाही, तरीही रोजगार!

*वर्षभर फुलणारी सोनचाफ्याची कलमे ही खासियत जपणारी, तसेच प्लांट लायब्ररीची अनोखी संकल्पना राबविणारी वृक्षवल्ली नर्सरी आपल्या स्वागतासाठी सदैव सज्ज आहे.

खवय्यांच्या सेवेसाठी हजर हॉटेल वायंगणकर

खवय्यांच्या सेवेसाठी सदैव हजर हॉटेल वायंगणकर, अशी ओळख असलेल्या रत्नागिरीतील हॉटेलविषयीची माहिती.

वृक्षवल्ली : सर्वंकष रोपवाटिका

*वर्षभर फुलणारी सोनचाफ्याची कलमे ही खासियत जपणारी, तसेच प्लांट लायब्ररीची अनोखी संकल्पना राबविणारी वृक्षवल्ली नर्सरी आपल्या स्वागतासाठी सदैव सज्ज आहे.