रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : आज (ता. २६) रत्नागिरी जिल्ह्यात ५०, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे ४० करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३५७५, तर सिंधुदुर्गातील संख्या १०४९ झाली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : आज (ता. २६) रत्नागिरी जिल्ह्यात ५०, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे ४० करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३५७५, तर सिंधुदुर्गातील संख्या १०४९ झाली आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात आज (ता. २३) करोनामुळे मरण पावलेल्या एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. आज नवे ६० रुग्ण मात्र आढळून आले.
ऋषीपंचमीला कंदमुळाची भाजी केली जाते. पूर्वीच्या काळी जंगलात वास्तव्याला असलेल्या ऋषी-मुनींच्या आहारात प्रामुख्याने कंदमुळेच असत. ऋषीपंचमीला केल्या जाणाऱ्या भाजीमागची मूळ संकल्पना तीच आहे. ऋषीपंचमीच्या या भाजीत उपलब्धतेनुसार विविध कंदमूळवर्गीय भाज्या, रानातल्या पालेभाज्या, फळभाज्या आदींचा समावेश असतो. अशा वैविध्यपूर्ण भाज्यांमुळे कंदमुळाच्या या भाजीची चव आणि पौष्टिकता या दोन्ही गोष्टी अप्रतिम असतात.
रत्नागिरी : जिल्ह्यात आज (ता. २२) ७० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३३४५ झाली आहे.
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २१ ऑगस्टच्या अंकाचे संपादकीय
रत्नागिरी : आज (ता. २०) सायंकाळच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत करोनामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ११२ झाली असून, त्यापैकी सर्वाधिक ३८ जण रत्नागिरी तालुक्यातील आहेत.