देवरूख : येथील एसटी आगारातून येत्या २५ मार्चपासून गोंदवले-म्हसवड बसफेरी सुरू होत आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
देवरूख : येथील एसटी आगारातून येत्या २५ मार्चपासून गोंदवले-म्हसवड बसफेरी सुरू होत आहे.
रत्नागिरी : सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांकरिता एसीच्या रत्नागिरी आगारातर्फे खास रत्नागिरी दर्शन एसटी फेरी सोडण्यात येणार आहे. येत्या २८ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात ही फेरी दररोज धावणार आहे.
रत्नागिरी : नवरात्रोत्सवासाठी रत्नागिरी एसटी आगारातर्फे उद्यापासून (दि. २७ सप्टेंबर) ४ ऑक्टोबरपर्यंत दररोज नवदुर्गा दर्शन फेरी सोडण्यात येणार आहे.
रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक लॉकडाउनच्या मोठ्या कालखंडानंतर एसटीच्या रत्नागिरी विभागाने मुंबई-पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये जाणारी एसटीची वाहतूक सोमवार 14 जूनपासून पुन्हा सुरू केली आहे.
रत्नागिरी : राज्य शासनाने करोना प्रतिबंधासाठी गेल्या २१ एप्रिल रोजी जारी केलेल्या आदेशानुसार एसटी तसेच खासगी बसमधील प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. प्रवासी बस थांब्यावर उतरताच त्याच्या हातावर १४ दिवस क्वारंटाइन राहण्याचा शिक्का मारावा, असे आदेशात म्हटले आहे. कोणा प्रवाशाची करोनाविषयक आरटीपीसीआर करावयाची झाल्यास त्याचा खर्च प्रवाशाला करावा लागणार आहे.
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या रत्नागिरी विभागाने नाताळच्या, तसेच शनिवार-रविवारला जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी माफक दरात टूर पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रवाशांच्या प्रतिसादानुसार पुढील मार्गांवर एसटी बस सेवा देण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे.