मालवण : येथील बॅ. नाथ पै सेवांगण आणि साहित्य अकादमीच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ साहित्यिक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने जयवंत दळवी : व्यक्ती आणि साहित्य या विषयावरील चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मालवण : येथील बॅ. नाथ पै सेवांगण आणि साहित्य अकादमीच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ साहित्यिक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने जयवंत दळवी : व्यक्ती आणि साहित्य या विषयावरील चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
मसुरे (मालवण) : गुरुनाथ ताम्हणकर यांच्या ‘मूल्यसंस्कार’ पुस्तकात एकविसाव्या शतकातील भारताची सक्षम पिढी घडविण्याचे सुप्त सामर्थ्य दडलेले आहे, असे उद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांनी काढले.
शिरोडा (ता. वेंगुर्ले) : श्रेष्ठ साहित्यिक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीचा सांगता सोहळा आरवली (ता. वेंगुर्ले) येथे येत्या १४ ऑगस्ट रोजी होणार आहे.
रत्नागिरीतील योगशिक्षक अनंत मुकुंद आगाशे यांनी लिहिलेल्या ‘मंत्र आरोग्याचा’ या पुस्तकाचे प्रकाशन २७ जुलै रोजी रत्नागिरीत झाले.
रत्नागिरी : येथील अनंत मुकुंद आगाशे यांनी लिहिलेल्या ‘मंत्र आरोग्याचा’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी, दि. २७ जुलै रोजी रत्नागिरीत होणार आहे.
रत्नागिरी : कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने कोकणातील खाद्यसंस्कृती या विषयावर लेख स्पर्धा आणि व्हिडीओ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.