चिपळूण : नीला विवेक नातू यांच्या ‘आनंदीबाई रघुनाथराव’ कादंबरीमुळे `मळण` कन्येला शांतपणे श्वास घेता येईल, अशी खात्री पुष्करसिंह पेशवे यांनी व्यक्त केली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : नीला विवेक नातू यांच्या ‘आनंदीबाई रघुनाथराव’ कादंबरीमुळे `मळण` कन्येला शांतपणे श्वास घेता येईल, अशी खात्री पुष्करसिंह पेशवे यांनी व्यक्त केली.
दागदागिने आणि ऐश्वर्याच्या प्रदर्शनाने नव्हे, तर ग्रंथतुलेने झालेला ऐश्वर्यसंपन्न विवाह सोहळा मनाला मोठी उमेद देऊन गेला.
चिपळूण : स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक, लेखक आशुतोष बापट यांच्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ मूर्तितज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या उपस्थितीत काल (दि. २ एप्रिल) झाले.
चिपळूण : मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे ख्यातनाम अभ्यासक आशुतोष बापट यांनी लिहिलेल्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी (दि. २ एप्रिल) येथील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने राजापूर तालुक्यातील तळवडे या गावी आठवे ग्रामीण साहित्य संमेलन भरविले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांनी बोलीभाषा टिकवून ठेवणे किती आवश्यक आहे, याबाबतचे विचार मांडले. बोलीभाषेतून स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडत असते. म्हणूनच बोलीभाषांचे संवर्धन म्हणजे स्थानिक संस्कृतीचे संवर्धनही असते.
तळवडे (ता. राजापूर) राजापूर तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अर्जुना नदीविषयीची कृतज्ञता समीर देशपांडे या कवीने कवितेतून व्यक्त केली आणि कविसंमेलनात वाहव्वा मिळविली.