रत्नागिरी : महावितरणतर्फे सौरछतासाठी दिल्या जाणाऱ्या ४० टक्के अनुदानाचा लाभ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५७ घरगुती ग्राहकांनी घेतला आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : महावितरणतर्फे सौरछतासाठी दिल्या जाणाऱ्या ४० टक्के अनुदानाचा लाभ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५७ घरगुती ग्राहकांनी घेतला आहे.
पुण्यातील बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर दीक्षित यांचे मार्गदर्शन रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिकांना लाभणार आहे.
मुंबई : आचार्य अत्रे यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष १३ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वांसाठी राज्यस्तरीय ‘अग्रलेख स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई : विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या वीजबिल रोखीत भरण्यावर पाच हजाराची कमाल मर्यादा राहणार आहे.
रत्नागिरी : महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री ‘प्रकाश’जागर करून रत्नागिरी शहरातील सुमारे ३५ हजार वीजग्राहकांची खंडित झालेली सेवा पूर्ववत करून दिली.
रत्नागिरी : महावितरणच्या लाइनमनची कामगिरी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार महावितरणचे अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई यांनी काढले.