स्वराज्यभूमी आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी रत्नागिरीत बुधवारी मेळावा

रत्नागिरी : समृद्ध कोकण लोकचळवळीतर्फे स्वराज्यभूमी आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी येत्या बुधवारी, दि. ७ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

कोकणातील बागातदारांना यापुढे कृषी दराने वीज बिले

रत्नागिरी : कोकणातील आंबा, काजू, नारळ, चिकू बागायतदारांना आता कृषी दरानेच वीज बिले दिली जाणार आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे यासंदर्भात दिलेल्या प्रेझेंटेशनला यश आल्याची माहिती कोकण बिझिनेस फोरमचे संजय यादवराव यांनी दिली.

कोकणच्या पर्यटनवाढीसाठी तातडीने निर्णय व्हावेत असे विषय

कोकणात पर्यटन विकासाकडे लक्ष दिले तर संपूर्ण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळण्याची ताकद कोकण प्रदेशात आहे. त्याविषयी २७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने केलेले मुक्त चिंतन.

विकास करताना ‘कोकणचे कोकणपण’ टिकवून ठेवा : सुरेश प्रभू

दापोली : कोकणचा विकास करताना ‘कोकणचे कोकणपण’ टिकवून ठेवावे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी एका ऑनलाइन परिसंवादात केले.

समृद्ध कोकण राष्ट्रीय महामार्ग संकल्प पाहणी हातखंब्यातून पुढे सुरू

रत्नागिरी : समृद्ध कोकण राष्ट्रीय महामार्ग संकल्प पाहणीला आज हातखंबा येथून सुरवात झाली. हॉटेल अलंकार येथे समारंभपूर्वक सुरू झालेल्या दौऱ्यापूर्वी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात संजय यादवराव यांनी दौऱ्यासंदर्भात माहिती दिली.

कोकणातील महामार्गाच्या कामाच्या पाठपुराव्यासाठी समृद्ध कोकण महामार्ग अभियान सुरू

पुणे : कोकणातील महामार्गाच्या दहा वर्षे रेंगाळलेल्या कामाच्या पाठपुराव्यासाठी सात डिसेंबरपासून समृद्ध कोकण महामार्ग अभियानास प्रारंभ करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या कामाची गती आणि दर्जा तपासण्यासाठी कोकणवासीयांच्या समितीने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा अभ्यासदौरा सुरू केला आहे. ‘कोकणात दर्जेदार हायवे तातडीने पूर्ण होणे हा आमचा अधिकार आहे,’ असे कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि समृद्ध कोकण महामार्ग अभियानाचे प्रणेते संजय यादवराव यांनी सांगितले.