९९व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी विश्वास पाटील; साताऱ्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी सुरू होणार संमेलन

प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील यांची ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

आगामी अखिल भारतीय साहित्य संमेलन चिपळूणमध्ये?

चिपळूण : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यास येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर इच्छुक असून त्याबाबतचे पत्र संस्थेतर्फे अ. भा. मराठी साहित्य महामंडळाला देण्यात आले आहे.

ग्रंथतुलेने ऐश्वर्यसंपन्न ठरलेला विवाह सोहळा

दागदागिने आणि ऐश्वर्याच्या प्रदर्शनाने नव्हे, तर ग्रंथतुलेने झालेला ऐश्वर्यसंपन्न विवाह सोहळा मनाला मोठी उमेद देऊन गेला.

ग्रामीण भागातून येणे ही दुर्बलता नसून ताकद : अरुण इंगवले

तळवडे (ता. राजापूर) : ग्रामीण भागातून येणे ही दुर्बलता नसून मला माझी ताकद वाटते, असे प्रतिपादन चिपळूण येथील कवी अरुण इंगवले यांनी केले.

गावोगावी साहित्य संमेलने भरविणे आवश्यक – प्रकाश देशपांडे

तळवडे (ता. राजापूर) : गावोगावी भरणाऱ्या अशा संमेलनांमुळेच प्रांतिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनांना बळ मिळते. मराठी भाषेला समृद्ध करणार्‍या बोलीभाषा आणि ग्रामीण लोकसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अशा ग्रामीण संमेलनांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांनी केले.

आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात धीरज वाटेकर यांना ‘अक्षरमित्र’ पुरस्कार

तळवडे (ता. राजापूर) : चिपळूण येथील लेखक, पर्यटन, पर्यावरण, ग्रंथ चळवळीतील कार्यकर्ते धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर यांना राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचा ‘अक्षरमित्र’ पुरस्कार रविवारी (दि. १२ फेब्रुवारी) प्रदान करण्यात येणार आहे.