निर्बंध शिथिल, मुस्कटदाबी सुरूच

साप्ताहिक कोकण मीडियाच्या २० ऑगस्टच्या अंकाचे संपादकीय

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत टोल नाही

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या सुरू असून संपूर्ण मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत या महामार्गावर टोल वसूल केला जाणार नाही. राज्य शासनाने उच्च न्यायालयात तसे हमीपत्र दिले आहे.