दासबोधातील श्री गणेशस्तवन (श्लोक १९वा)

दासबोधातील श्री गणेशस्तवन (श्लोक १९वा)

करोनाचे संकट दूर करण्याचे गाऱ्हाणे घालून गणपतीला निरोप

रत्नागिरी : करोनाचे जगावर आलेले संकट दूर करण्याचे गाऱ्हाणे घालत आणि शासनाच्या नियमांचे शक्य तितके पालन करत आज (एक सप्टेंबर) रत्नागिरी जिल्ह्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.