पालकांनी काय करावे? काय करू नये? बियाणी बालमंदिरात प्रबोधन

रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळ संचालित पू. सौ.गोदवरीदेवी भ. बियाणी बालमंदिर आणि भिडे आजी खेळघरात पालकांसाठी खास प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते.

रत्नागिरीतील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

भारत शिक्षण मंडळाच्या नव्या वास्तूमध्ये कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिराचा प्रवेशोत्सव कार्यक्रम आज (१६ जून) उत्साहात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात गुलाबपुष्प आणि चाफ्याचे फूल देऊन आणि औक्षण करून मुलांचे स्वागत करण्यात आले. बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघरातही शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला.

तिसरी-चौथीचे विद्यार्थी बनले व्यापारी

रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात तिसरी- चौथीच्या विद्यार्थ्यांनी व्यापारी बनून गणिताचे धडे घेतले.

साप्ताहिक ‘कोकण मीडिया’ दिवाळी अंकाची कथा स्पर्धा

रत्नागिरी : साप्ताहिक ‘कोकण मीडिया’ तर्फे यावर्षीच्या दीपोत्सवानिमित्ताने अशोक प्रभू स्मृति कथा स्पर्धा आयोजित केली आहे. इम्युनिटी हा या कथा स्पर्धेचा विषय आहे.

भास्करराव शेट्ये यांची रविवारी मालगुंडला शोकसभा

रत्नागिरीचे सुपुत्र, महाराष्ट्र विधानसभेचे माजी प्रधान सचिव, महाराष्ट्र-गोवा बॅंकिंग लोकपाल, कोकण मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विश्वस्त भास्करराव शेट्ये यांची रविवारी मालगुंडला शोकसभा होणार आहे.

विधानसभेचे निवृत्त प्रधान सचिव न्या. भास्करराव शेट्ये यांचे निधन

रत्नागिरी : रत्नागिरीचे सुपुत्र, विधानसभेचे निवृत्त प्रधान सचिव आणि निवृत्त न्यायाधीश भास्कर नारायण शेट्ये (वय ८९) यांचे आज (३१ ऑगस्ट) दुपारी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले.