चिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषदेने रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख, लांजा आणि राजापूर शाखांना मान्यता दिली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषदेने रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख, लांजा आणि राजापूर शाखांना मान्यता दिली आहे.
चिपळूण : महाराष्ट्रात १९०६ साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी ‘कृषिभूषण’ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे निवड झाली आहे. त्यांचा येत्या गुरुवारी (दि. २७ जानेवारी) चिपळूण येथे सत्कार करण्यात येणार आहे.
रत्नागिरी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची निवड झाली आहे.
रत्नागिरी : भारतरत्न पं. भीमसेन जोशी एका हमालासाठी `तीर्थ विठ्ठल` अभंग तासभर म्हटल्याचा किस्सा डॉ. सुभाष देव यांनी सांगितला.