रत्नागिरी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण थाटात झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण थाटात झाले.
चिपळूण : कोकणातील लुप्त होणाऱ्या कलांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे लोकगीते आणि लोककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या पाच आणि उत्तेजनार्थ दहा लोककलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.
लांजा : वाचनसंस्कृतीपासून दूर चाललेल्या समाजात सगळीकडे पसरलेला झाकोळ मसापच्या माध्यमातून दूर करून प्रकाशवाटा दाखवायचे काम मसापने करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.
लांजा : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नव्याने स्थापन झालेल्या लांजा शाखेच्या अध्यक्षपदी कवी, सुप्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. विलास कुवळेकर यांची निवड झाली आहे.
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील कलारसिक, साहित्यिकांना एकसूत्रीय संदर्भ कक्षेत आणून ‘संदर्भ कोश’ निर्माण करण्याची योजना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेने आखली आहे.
लांजा : उदगीर येथे या महिनाअखेर होणार असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कविसंमेलनाकरिता येथील कवी आणि साहित्यिक अॅड. विलास कुवळेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.