रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (रत्नागिरी परिमंडळ) एक लाख ८३ हजार ७३७ वीज ग्राहकांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत मिळून एकूण १९ लाख ६६ हजार इतक्या रुपयांची सवलत मिळाली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (रत्नागिरी परिमंडळ) एक लाख ८३ हजार ७३७ वीज ग्राहकांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत मिळून एकूण १९ लाख ६६ हजार इतक्या रुपयांची सवलत मिळाली आहे.
रत्नागिरी : महावितरणच्या ‘अभय’ योजनेला कोकण परिमंडळातील वीजग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, ७८७ वीजग्राहकांनी ६५ लाख ८० हजार रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.
रत्नागिरी : महावितरणतर्फे सौरछतासाठी दिल्या जाणाऱ्या ४० टक्के अनुदानाचा लाभ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५७ घरगुती ग्राहकांनी घेतला आहे.
मुंबई : विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या वीजबिल रोखीत भरण्यावर पाच हजाराची कमाल मर्यादा राहणार आहे.
रत्नागिरी : महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री ‘प्रकाश’जागर करून रत्नागिरी शहरातील सुमारे ३५ हजार वीजग्राहकांची खंडित झालेली सेवा पूर्ववत करून दिली.
रत्नागिरी : महावितरणच्या लाइनमनची कामगिरी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार महावितरणचे अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई यांनी काढले.