विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे आज (२७ डिसेंबर) रत्नागिरी शहरातल्या लक्ष्मी चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे आज (२७ डिसेंबर) रत्नागिरी शहरातल्या लक्ष्मी चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले.
शिंदे शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्यातील नेते तर संपूर्ण जिल्हा शिवसेनामय करण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत. विविध व्यासपीठांवरून त्याचाच उल्लेख केला जात आहे. याचाच अर्थ भाजपाला एकही जागा देण्याची त्यांची मानसिकता नाही. खासदारपद शिवसेनेचेच आहे, असेही ठामपणे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या विजय संकल्प मेळाव्याचा कितपत उपयोग होईल, हा प्रश्न आहे.
रत्नागिरी : करोना महामारीचा सामना करताना परिचारिकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. भविष्यात नर्सिंग क्षेत्राला चांगले दिवस असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचे शिक्षण घेतले पाहिजे, असे आवाहन दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वीस्त माजी आमदार बाळ माने यांनी केले.
रत्नागिरी : कोकण रेल्वे आणि लवकरच चौपदरीकरण पूर्ण होणार असलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यांचा उपयोग कोकणातील उद्योजकता वाढीला लागण्यासाठी व्हायला हवा, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज (रविवारी) रत्नागिरीत व्यक्त केली.
रत्नागिरी : कोकणातील पहिल्या दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मुलींच्या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या हस्ते उद्या (दि. १० जानेवारी) होणार आहे.
रत्नागिरी : मच्छिमारांसाठी केंद्र सरकारने आणलेल्या योजना मच्छिमारांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत माजी आमदार बाळ माने यांनी व्यक्त केले आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.