नैर्ऋत्य मोसमी पावसाने दक्षिण अंदमानचा समुद्र व्यापला असल्याची माहिती आज (१३ मे २०२५) भारतीय हवामान खात्याने जाहीर केली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
नैर्ऋत्य मोसमी पावसाने दक्षिण अंदमानचा समुद्र व्यापला असल्याची माहिती आज (१३ मे २०२५) भारतीय हवामान खात्याने जाहीर केली.
नवी दिल्ली : यंदाच्या उन्हाळ्यात देशभरात तापमानाने नवे उच्चांक गाठलेले असताना सर्वांना प्रतीक्षा आहे ती मान्सूनची. आणि तो अखेर अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज म्हणजेच १६ मे २०२२ रोजी नैर्ऋत्य मोसमी वारे अंदमानच्या समुद्रात येऊन दाखल झाले आहेत. २७ मे रोजी मान्सून केरळला थडकणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून १३ जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या ताज्या बातमीपत्रानुसार या सर्व कालावधीत रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
त्नागिरी : येत्या ११ जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून जिल्ह्यातील नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिला.
रत्नागिरी : अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या काही तासांत अधिक तीव्र झाला आहे. येत्या बारा तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता असून, त्यापुढील १२ तासांत त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने आज (दोन जून) सकाळी नऊ वाजता जाहीर केला आहे.
रत्नागिरी : करोनाच्या संकटाने महाराष्ट्रात रौद्र रूप धारण केलेले असतानाच, मुंबई आणि कोकण किनारपट्टीकडे येत्या दोन दिवसांत चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे या भागांत अति वेगाने वारे वाहतील, तसेच, काही ठिकाणी अति-मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने आज (३१ मे) रात्री सव्वाआठ वाजता जाहीर केलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला असून, ‘एनडीआरएफ’चे जवानही तैनात केले जात आहेत.