कोरोना संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवे कडक निर्बंध

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने १० जानेवारीपासून नवे निर्बंध लागू करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र फिरता येणार नाही. तसेच, रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही.

Continue reading

विवाह आणि अन्य कार्यक्रमांना फक्त ५० व्यक्तीच उपस्थित राहू शकणार; राज्यात नवे कोविड निर्बंध लागू

राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्नसमारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून, अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 व्यक्तींना उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. हे निर्बंध 31 डिसेंबर 2021च्या रात्री 12:00 वाजल्यापासून अंमलात आले आहेत.

Continue reading

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला कल्याण-डोंबिवलीत; लक्षणे सौम्य

मुंबई : दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे २४ नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय व्यक्तीला करोनाच्या ओमिक्रॉन या व्हॅरिएंटचा संसर्ग झाल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. विषाणूच्या या नवीन प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.

Continue reading

सिंधुदुर्ग जिल्हा करोना अनलॉकच्या स्तर ३ मध्ये समाविष्ट, अनेक सवलती

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असून सिंधुदुर्ग जिल्हा करोना अनलॉकच्या स्तर ३ मध्ये समाविष्ट झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याकरिता निर्बंधांमध्ये काही सवलती लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज दिले.

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यात आता दर शनिवार-रविवारी लॉकडाउन

ना प्रतिबंधासाठी ब्रेक द चेन अंतर्गत सुरू असलेल्या कडक लॉकडाउनमध्ये १० जूनपासून काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. आता यापुढे दर शनिवार-रविवारी पूर्ण लॉकडाउन असेल, तर इतर दिवशी सायंकाळी पाच ते सकाळी पाच या वेळेत पूर्ण संचारबंदी लागू राहील.

Continue reading

एकसष्टीतील महाराष्ट्र

१ मे २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला एकसष्ट वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने या काळात राज्याने साधलेली प्रगती, निर्माण झालेल्या सुविधा आणि समस्या तसेच पुढच्या वाटचालीतील आव्हाने याविषयी घेतलेला धावता आढावा.

Continue reading

1 2 3