मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्ताने ‘मराठी भाषेची चिंता आणि चिंतन’ या विषयावर बोलीभाषेत कुसुमाग्रज तथा कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांना उद्देशून पत्रस्वरूपात राज्यस्तरीय लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्ताने ‘मराठी भाषेची चिंता आणि चिंतन’ या विषयावर बोलीभाषेत कुसुमाग्रज तथा कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांना उद्देशून पत्रस्वरूपात राज्यस्तरीय लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई : अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना मुंबईतील मराठी वृत्तपत्र लेखक संघ या संस्थेच्या कार्यालयाला महापालिकेने नोटीस देऊन ते सील केल्यामुळे संस्था गेल्या ४ वर्षांपासून बेघर झाली आहे. हे कार्यालय पुन्हा मिळावे, यासाठी संघाने धरणे आंदोलन केले.
मुंबई : वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने दिवाळी अंक हा मराठी भाषेचा, परंपरेचा ठेवा संस्थेच्या वतीने बृहन्महाराष्ट्रात इंदूर येथे आणि परदेशात अमेरिकेत लॉस एन्जेलिस येथे सातासमुद्रापार पोहोचविला जाणार आहे.
पुणे : शिक्षणाचा ध्यास घेणाऱ्या युवा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे शिक्षण माझा वसा या राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई : अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना मुंबईतील मराठी वृत्तपत्र लेखक संघ या संस्थेच्या कार्यालयाला महापालिकेने नोटीस देऊन ते सील केल्यामुळे संस्था गेल्या ४ वर्षांपासून बेघर झाली आहे. हे कार्यालय पुन्हा मिळावे, यासाठी संघाने धरणे आंदोलन केले.
मुंबई : शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी पत्रलेखन महत्त्वाचे आहे, असे मत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.