रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या गंगेचे अवघ्या तीनच महिन्यांत पुनरागमन झाले आहे. उन्हाळे या तीर्थक्षेत्री १५ मे २०२२ रोजी गंगामाईचे आगमन झाल्याची माहिती संस्थानचे सचिव श्रीकांत घुगरे यांनी दिली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या गंगेचे अवघ्या तीनच महिन्यांत पुनरागमन झाले आहे. उन्हाळे या तीर्थक्षेत्री १५ मे २०२२ रोजी गंगामाईचे आगमन झाल्याची माहिती संस्थानचे सचिव श्रीकांत घुगरे यांनी दिली.
राजापूर : जुवाठी (ता. राजापूर) येथे सान्वी आणि भूमी या दोन छोट्या मुलींनी ज्ञानाची कवाडे उघडली. स्वतःसह इतर बालमित्रमैत्रिणींनाही उपयुक्त ठरणार असलेल्या गंमत जंमत बालवाचनालयाचे उद्घाटन त्या दोघींनी केले.
राजापूर : मुलांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी पाऊणशे वर्षे वयाच्या वाचनवेड्याने जुवाठी (ता. राजापूर) येथे आगळेवेगळे गम्मत जम्मत बालवाचनालय चालविले आहे.
राजापूर : शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या १०१ प्रतींची देणगी देऊन देसाई शिक्षक दांपत्याने शिवजयंती उत्सव आगळ्या पद्धतीने साजरा केला.
राजापूर : शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे बाळकडू देण्याचे उपक्रम राबविणारे जुवाठी (ता. राजापूर) येथील शिक्षक बी. के. गोंडाळ यांच्या अक्षरमित्र या उपक्रमांची माहिती देण्यासाठी अनेकांनी त्यांना निमंत्रण दिल्याने आपल्या प्रयत्नांना चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया श्री. गोंडाळ यांनी व्यक्त केली.
राजापूर : ओणी (ता. राजापूर) येथे कोकणबाग अॅग्रो टुरिझम शेतकरी कंपनी, जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य शासनाचा कृषि विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.