मुंबई : आचार्य अत्रे यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष १३ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वांसाठी राज्यस्तरीय ‘अग्रलेख स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई : आचार्य अत्रे यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष १३ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वांसाठी राज्यस्तरीय ‘अग्रलेख स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघाने मराठी भाषा दिनानिमित्त खुली लेख स्पर्धा आयोजित केली आहे.
मुंबई : येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघाने दिवाळी अंक स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित केले आहे. संघाने आयोजित केलेली ही ४७ वी स्पर्धा आहे.
मुंबई : आचार्य अत्रेंचा त्या काळातील महाराष्ट्राचा प्रगल्भ विचार आणि अग्रेसर भूमिका पाहता ते काही वर्षे जगले असते, तर वेगळा महाराष्ट्र दिसला असता, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, वक्ते चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी केले.
मुंबई : कुठे नेऊन ठेवलाय आचार्य अत्रेंचा महाराष्ट्र ! या विषयावर मराठी वृत्तपत्र लेखक संघाने लेख स्पर्धा आयोजित केली आहे. याच विषयावरील परिसंवादही होणार आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा ११वा लेख… कवी विजय चिंदरकर यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे तेजल ताम्हणकर यांनी…